<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"
		>
<channel>
	<title>Comments for पांढऱ्यावरचं काळं</title>
	<atom:link href="http://pandharyavarachekale.wordpress.com/comments/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>http://pandharyavarachekale.wordpress.com</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Mon, 09 Nov 2009 02:01:27 +0000</lastBuildDate>
	<generator>http://wordpress.com/</generator>
	<sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>1</sy:updateFrequency>
		<item>
		<title>Comment on माझं जॉब हंटिंग by Anonymous</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2009/10/17/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%82-%e0%a4%9c%e0%a5%89%e0%a4%ac-%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97/#comment-407</link>
		<dc:creator>Anonymous</dc:creator>
		<pubDate>Mon, 09 Nov 2009 02:01:27 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/?p=133#comment-407</guid>
		<description>You are a gifted writer. You should seriously consider writing more often.</description>
		<content:encoded><![CDATA[<p>You are a gifted writer. You should seriously consider writing more often.</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on माझं जॉब हंटिंग by Nivedita Barve</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2009/10/17/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%82-%e0%a4%9c%e0%a5%89%e0%a4%ac-%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97/#comment-403</link>
		<dc:creator>Nivedita Barve</dc:creator>
		<pubDate>Sun, 18 Oct 2009 06:04:20 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/?p=133#comment-403</guid>
		<description>chan post ahe. if you are interested, there is an archaeological site called Lothal only about a 100 kms from Ahmedabad. http://en.wikipedia.org/wiki/Lothal
I visited Lothal about a month back and can completely identify with your feelings for the archaeological job :)
Mast writing ahe, keep up the good work!</description>
		<content:encoded><![CDATA[<p>chan post ahe. if you are interested, there is an archaeological site called Lothal only about a 100 kms from Ahmedabad. <a href="http://en.wikipedia.org/wiki/Lothal" rel="nofollow">http://en.wikipedia.org/wiki/Lothal</a><br />
I visited Lothal about a month back and can completely identify with your feelings for the archaeological job <img src='http://s.wordpress.com/wp-includes/images/smilies/icon_smile.gif' alt=':)' class='wp-smiley' /><br />
Mast writing ahe, keep up the good work!</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on एक नवी रेसीपी by Avani</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2009/10/17/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%80/#comment-402</link>
		<dc:creator>Avani</dc:creator>
		<pubDate>Sun, 18 Oct 2009 04:00:02 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/2009/10/17/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%80/#comment-402</guid>
		<description>अशीच अजून १ क्रुती आहे
  भात वाढून घ्यावा
   पापड भाजून घ्यावेत.
    पापडाचा चूरा करून भातावर घालावा.
    त्यात थोडेसे तेल, तिखट, चवीपुरते मीठ घालून कालवून खावे.


 पापड भाजून घ्यावेत.
    पापडाचा चूरा करावा.
    त्यात थोडेसे तेल, तिखट, चवीपुरते मीठ घालून चटणी करावी.</description>
		<content:encoded><![CDATA[<p>अशीच अजून १ क्रुती आहे<br />
  भात वाढून घ्यावा<br />
   पापड भाजून घ्यावेत.<br />
    पापडाचा चूरा करून भातावर घालावा.<br />
    त्यात थोडेसे तेल, तिखट, चवीपुरते मीठ घालून कालवून खावे.</p>
<p> पापड भाजून घ्यावेत.<br />
    पापडाचा चूरा करावा.<br />
    त्यात थोडेसे तेल, तिखट, चवीपुरते मीठ घालून चटणी करावी.</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on वर्णमाला- शेवट by Parag</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2007/11/27/%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9f/#comment-398</link>
		<dc:creator>Parag</dc:creator>
		<pubDate>Sun, 13 Sep 2009 14:20:52 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/2007/11/27/%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9f/#comment-398</guid>
		<description>Archana, 

I read all your posts on &#039;Varnmala&#039; and I think they are immensely informative. Reminded me some of the stuff read in Marathi grammer book ( I guess H.A. Bhave? ) years back in school.

Parag.</description>
		<content:encoded><![CDATA[<p>Archana, </p>
<p>I read all your posts on &#8216;Varnmala&#8217; and I think they are immensely informative. Reminded me some of the stuff read in Marathi grammer book ( I guess H.A. Bhave? ) years back in school.</p>
<p>Parag.</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on Ancient  Indian Mathematics by Satya</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2006/05/11/ancient-indian-mathematics/#comment-394</link>
		<dc:creator>Satya</dc:creator>
		<pubDate>Sat, 25 Jul 2009 08:50:30 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">https://pandharyavarachekale.wordpress.com/2006/05/11/ancient-indian-mathematics/#comment-394</guid>
		<description>Hi Archana.
This is a nice article.
Satya</description>
		<content:encoded><![CDATA[<p>Hi Archana.<br />
This is a nice article.<br />
Satya</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on कुसुमाग्रज, शांताबाई आणि कालिदास by Anonymous</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2008/12/28/%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf/#comment-393</link>
		<dc:creator>Anonymous</dc:creator>
		<pubDate>Sat, 18 Jul 2009 10:57:12 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/?p=120#comment-393</guid>
		<description>मी ३० एप्रिल २००९ रोजी दावा केला की पुढील ओळीत दहावे अक्षर लघु असूनही त्यावर यति असल्याने ते दीर्घ मानण्याची कविश्रेष्ठाने सवलत घेतली आहे. पण यतिवर लघु अक्षर वापरून यतिवरच्या न्यासामुळे त्याला गुरू समजल्याचे दुसरे उदाहरण मला आठवेना.  

शिप्रावातः प्रियतम इव – प्रार्थना चाटुकारः &#124;

वरील ओळीतही &#039;व&#039; नन्तर &#039;प्रा&#039; हे जोडाक्षर येत असल्याने &#039;जोडाक्षराच्या आधीचे अक्षर&#039; म्हणून त्याला गुरू धरण्यात आले असावे, आणि तिथे &#039;व&#039; वरच्या यतिचा ते अक्षर गुरूस्थानी वापरले जाण्यात काही हातभार नसावा. आता हा नियम जेव्हा पुढील जोडाक्षराच्या आघाताने आधील अक्षराच्या उच्चरणावर परिणाम होतो तेव्हाच वापरात आणावा हे खरे आहे, पण तिथे कालिदासाने कविस्वातंत्र्य घेतले असावे. कारण &#039;व&#039;-वरील यतिमुळे &#039;प्रा&#039; अक्षराचा &#039;व&#039;-वर काहीच जोर येत नाही. 

मात्र यतिस्थानावरचे अक्षर गुरू समजावे असा नियम नसला तरी या ओळीत ते लघु अक्षर गुरू अक्षराप्रमाणे एकापेक्षा जास्त मात्रांचे वाटते ते त्यावरील यतिमुळेच. 

शिप्रावातः प्रियतम इव – प्रार्थनाचाटुकारः &#124;
    ऐवजी 
शिप्रावातः प्रियतम इव – याचनाचाटुकारः 

असे म्हणून पहा. आता अकराव्या स्थानातले &#039;प्रा&#039; हे जोडाक्षर तिथून काढलेले आहे. पण ओळीचे उच्चरण जोडाक्षराच्या ध्वनीचा आघात दशमाक्षरावर नसताही मंदाक्रांतेच्या ओळीसारखेच राहते. अर्थात या मताविरुद्‌ध इतर लोक &#039;नियमाची निष्कारण मोडतोड&#039; किंवा &#039;वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य&#039; असा आक्षेपही घेऊ शकतील.  

ध्वन्याघातासम गुण यति - दीर्घता साधताहे 
मंदाक्रांता रुदन करुनी - क्रौर्य हे भोगताहे 
(हातांमाजी झणी अश्यां गवसले - आता करावे कसे)</description>
		<content:encoded><![CDATA[<p>मी ३० एप्रिल २००९ रोजी दावा केला की पुढील ओळीत दहावे अक्षर लघु असूनही त्यावर यति असल्याने ते दीर्घ मानण्याची कविश्रेष्ठाने सवलत घेतली आहे. पण यतिवर लघु अक्षर वापरून यतिवरच्या न्यासामुळे त्याला गुरू समजल्याचे दुसरे उदाहरण मला आठवेना.  </p>
<p>शिप्रावातः प्रियतम इव – प्रार्थना चाटुकारः |</p>
<p>वरील ओळीतही &#8216;व&#8217; नन्तर &#8216;प्रा&#8217; हे जोडाक्षर येत असल्याने &#8216;जोडाक्षराच्या आधीचे अक्षर&#8217; म्हणून त्याला गुरू धरण्यात आले असावे, आणि तिथे &#8216;व&#8217; वरच्या यतिचा ते अक्षर गुरूस्थानी वापरले जाण्यात काही हातभार नसावा. आता हा नियम जेव्हा पुढील जोडाक्षराच्या आघाताने आधील अक्षराच्या उच्चरणावर परिणाम होतो तेव्हाच वापरात आणावा हे खरे आहे, पण तिथे कालिदासाने कविस्वातंत्र्य घेतले असावे. कारण &#8216;व&#8217;-वरील यतिमुळे &#8216;प्रा&#8217; अक्षराचा &#8216;व&#8217;-वर काहीच जोर येत नाही. </p>
<p>मात्र यतिस्थानावरचे अक्षर गुरू समजावे असा नियम नसला तरी या ओळीत ते लघु अक्षर गुरू अक्षराप्रमाणे एकापेक्षा जास्त मात्रांचे वाटते ते त्यावरील यतिमुळेच. </p>
<p>शिप्रावातः प्रियतम इव – प्रार्थनाचाटुकारः |<br />
    ऐवजी<br />
शिप्रावातः प्रियतम इव – याचनाचाटुकारः </p>
<p>असे म्हणून पहा. आता अकराव्या स्थानातले &#8216;प्रा&#8217; हे जोडाक्षर तिथून काढलेले आहे. पण ओळीचे उच्चरण जोडाक्षराच्या ध्वनीचा आघात दशमाक्षरावर नसताही मंदाक्रांतेच्या ओळीसारखेच राहते. अर्थात या मताविरुद्‌ध इतर लोक &#8216;नियमाची निष्कारण मोडतोड&#8217; किंवा &#8216;वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य&#8217; असा आक्षेपही घेऊ शकतील.  </p>
<p>ध्वन्याघातासम गुण यति &#8211; दीर्घता साधताहे<br />
मंदाक्रांता रुदन करुनी &#8211; क्रौर्य हे भोगताहे<br />
(हातांमाजी झणी अश्यां गवसले &#8211; आता करावे कसे)</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on वर्णमाला- शेवट by अनिल पेंढारकर</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2007/11/27/%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9f/#comment-392</link>
		<dc:creator>अनिल पेंढारकर</dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Jul 2009 12:28:41 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/2007/11/27/%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9f/#comment-392</guid>
		<description>वर्णमालेसंबंधी आपण लिहिलेली मालिका आवडली. पण &quot;ये दिल मांगे मोअर&#039;&#039; असे झाले आहे. संपूर्ण व्याकरण आपण ब्लॉगवर उतरवू शकणार नाही हे खरे पण उदात्त/ अनुदात्त स्वरांविषयी आणि labial fricatives विषयी लिहावे ही विनंती. (&quot;राजते&#039;&#039; ह्या रूपाविषयीही कुतूहल आहे. कारण धातू कोणत्या गणाचा आहे ते आता आठवत नाही.). इतके सकस लेखन आपण करीत आहात त्याबद्दल धन्यवाद.</description>
		<content:encoded><![CDATA[<p>वर्णमालेसंबंधी आपण लिहिलेली मालिका आवडली. पण &#8220;ये दिल मांगे मोअर&#8221; असे झाले आहे. संपूर्ण व्याकरण आपण ब्लॉगवर उतरवू शकणार नाही हे खरे पण उदात्त/ अनुदात्त स्वरांविषयी आणि labial fricatives विषयी लिहावे ही विनंती. (&#8220;राजते&#8221; ह्या रूपाविषयीही कुतूहल आहे. कारण धातू कोणत्या गणाचा आहे ते आता आठवत नाही.). इतके सकस लेखन आपण करीत आहात त्याबद्दल धन्यवाद.</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on कुसुमाग्रज, शांताबाई आणि कालिदास by Sujata</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2008/12/28/%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf/#comment-387</link>
		<dc:creator>Sujata</dc:creator>
		<pubDate>Sat, 04 Jul 2009 11:52:13 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/?p=120#comment-387</guid>
		<description>Archanatai, farch abhays purn ani vivechak lekh ahe ha! Sanskrit gheun B.A kelela aslyamule muL &quot;meghdoot&quot; aasvadila ahech,tyach pramane kusumagraj ani shantabai ya doghani kelele anuvad hi vachale hote..pan tumhi ji &#039;tulana&#039; nahi mhanta yenar pan donhi anuvadatla vegalepana lakshat anuan dila ahe tyani kahi navech pailu samajale. Tumcha abhays ani vivechak drushti pan yatun disate ahe! dhanyavad! :)</description>
		<content:encoded><![CDATA[<p>Archanatai, farch abhays purn ani vivechak lekh ahe ha! Sanskrit gheun B.A kelela aslyamule muL &#8220;meghdoot&#8221; aasvadila ahech,tyach pramane kusumagraj ani shantabai ya doghani kelele anuvad hi vachale hote..pan tumhi ji &#8216;tulana&#8217; nahi mhanta yenar pan donhi anuvadatla vegalepana lakshat anuan dila ahe tyani kahi navech pailu samajale. Tumcha abhays ani vivechak drushti pan yatun disate ahe! dhanyavad! <img src='http://s.wordpress.com/wp-includes/images/smilies/icon_smile.gif' alt=':)' class='wp-smiley' /> </p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on द शिपिंग न्युज by विशाल</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2009/05/20/%e0%a4%a6-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%9c/#comment-367</link>
		<dc:creator>विशाल</dc:creator>
		<pubDate>Fri, 29 May 2009 15:56:10 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/?p=125#comment-367</guid>
		<description>हम्म.. 
कथा तर छान वाटतेय. 
केव्हिन स्पेसी, ज्युडी डेंच, केट ब्लॅंचेट आणि ज्युलिऍन मूर.. मोठी मोठी मंडळी आहेत.. पाहायची उत्सुकता लागली आहे.</description>
		<content:encoded><![CDATA[<p>हम्म..<br />
कथा तर छान वाटतेय.<br />
केव्हिन स्पेसी, ज्युडी डेंच, केट ब्लॅंचेट आणि ज्युलिऍन मूर.. मोठी मोठी मंडळी आहेत.. पाहायची उत्सुकता लागली आहे.</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>Comment on कुसुमाग्रज, शांताबाई आणि कालिदास by Anonymous</title>
		<link>http://pandharyavarachekale.wordpress.com/2008/12/28/%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf/#comment-366</link>
		<dc:creator>Anonymous</dc:creator>
		<pubDate>Mon, 18 May 2009 07:11:51 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://pandharyavarachekale.wordpress.com/?p=120#comment-366</guid>
		<description>अर्चनाताई: तुम्ही त्या दोन भाषांतरांबाबत फारच कीस पाडला आहे, म्हणून मी पण थोडा तसा प्रकार केला; आणि क्वचित थट्टेचा सूर पण लावला असेल. पण तुम्ही केलेली चिरफाड योग्य आहे. मी नुसताच स्वतःला विरंगुळा म्हणून तो धागा पुढे चालवला. तुम्ही उद्धटपणा केला असा माझा अजिबात आरोप नाही, तेव्हा ते मनाला लावून घेऊ नका.

तुमचा एक मुद्‌दा असा की फक्त समोर असलेल्या लेखांवर तुमची टीका आधारलेली आहे. त्यावर मात्र माझा असा आक्षेप आहे की माझीही प्रतिक्रिया त्यावरच आधारित आहे. एकदा योगायोग म्हणून माझी एक मैत्रीण शांताबाईंशी बोलत असताना, आणि मी तिथे असताना, त्यांनी उल्लेख केला की कुसुमाग्रजांनी असा आग्रह धरला की शांताबाईंनी आधी ठरवल्याप्रमाणे मेधदूताचं भाषांतर करावंच. म्हणून मला ती माहिती मिळाली. आणि तिचा या चर्चेशी संबंध असल्याने मी तो उल्लेख केला. एरवी त्या माहितीमुळे माझ्या प्रतिक्रियेवर काहीही फरक पडलेला नाही, आणि मी तुमच्याप्रमाणेच समोर असलेल्या लेखांवरूनच माझी मते बनवलीत. त्यांतली काही मते इथे मांडायला तुमची हरकत नसावी.

तुमचं विवेचन अभ्यासपूर्ण आहे. पण विवेचनाचा समारोप करताना &#039;दोघांमधला जास्त आवडता अनुवाद कोणता&#039; असा प्रश्न उगीचच विचारून त्याचं &#039;दोन्ही आवडते आहेत&#039; असं गोडगोड उत्तर देऊन चटकदार शेवट करण्याचा प्रकार जरा वरवरचा वाटला. दोन वेगळ्या अंगांनी विचार करून सादर झालेले दोन सुंदर अनुवाद आणि त्यांच्यावर अनुवादकाच्या स्वतंत्र दृष्टीकोनाचा पडलेला प्रभाव एवढी ओळख पुरेशी होती.

तुमच्या लेखात &#039;पहिल्या पावसाचा ढग&#039; असा उल्लेख आहे. तो कालिदासाने किंवा शांताबाईंनी केला आहे का? आषाढाचा पहिला दिवस म्हणजे पावसाळ्याचा काळ हे तर आहेच. तसा ज्येष्ठ आणि आषाढ यांचा ग्रीष्माशी संबंध लावला असला तरी ७ जूनला मृग नक्षत्र येतं आणि बरोबर पाऊस आणतं असं मी ऐकून आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातला हा पाऊस पडतो तो बहुतेक ज्येष्ठांत, आणि कधी कधी तर वैशाखातच. कालिदासाच्या काळी रामगिरीला पावसाची सुरुवात कधी होत असे?  तो पाऊस किंवा तो ढग पहिलाच कशावरून होता? 


दुसर्‍या श्लोकाविषयी मला ही माहिती निळाली:

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी ।
नीत्वा मासांकनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः॥
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं ।
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥२॥

    पूर्वमेघ - कालीदासाचे मूळ संस्कृत काव्य


सम मंथ्स वेअर गॉन, द लोनली लव्हर्स पेन ।
हॅड लूज्ड हिज गोल्डन ब्रेसलेट डे बाय डे ॥
अर ही बिहेल्ड द हरबिंजर ऑफ रेन ।
अ क्लाऊड दॅट चार्ज्ड द पीक इन मिमिक फ्रे ॥
ऍज ऍन एलिफंट ऍटॅक्स अ बँक ऑफ अर्थ इन प्ले ॥२॥
Some months were gone, the lonely lover&#039;s pain
Had loos&#039;d his golden bracelet day by day &#124;&#124;
Ere he beheld the harbinger of rain
A cloud that charged the peak in mimic fray &#124;&#124;
As an elephant attacks a bank of earth in play &#124;&#124;
    पूर्वमेघ - देखमुखांचा समकालीन इंग्रजी अनुवाद

प्रेमी कांता-विरही अचली घालवी मास काही ।
गेले खाली सरूनी वलय स्वर्ण हस्ती न राही॥
आषाढाच्या प्रथम दिनी तो मेघ शैलाग्री पाहे ।
दंताघाते तटी गज कुणी भव्यसा खेळताहे ॥२॥

    - देशमुखांचा समवृत्ती संस्कृतप्रचुर मराठी अनुवाद

कृश हातांतून गळून पडले सोन्याचे कंकण ।
कामातुर हो हृदय, कामिनी दूर राहिली पण! ॥
आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतावरी ।
नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण! ॥२॥

    - कुसुमाग्रजांचा भिन्नवृत्ती मराठी अनुवाद
(चालः औदुंबर)


देशमुखांनी मंदाक्रांतेतच अनुवाद केला खरा, पण  &#039;गेले खाली सरूनी वलय स्वर्ण हस्ती न राही&#039;  ही फक्त शब्दांची वृत्तात बसते म्हणून केलेली मांडणी आहे. वाचताना तिचा अर्थ अजिबात लागत नाही. कुसुमाग्रजांनी यक्षाच्या विरहव्याकुळतेवर इथे भर दिलेला आहे.

आता मूळच्या चार ओळींसाठी अनुवादकाला पाच ओळी वापराव्या लागल्या, यावरून अजून एका अशाच, विनोबांच्या, भाषांतराची आठवण झाली. याचा उल्लेख मी फक्त तुम्ही अनुवादाविषयी असलेल्या तुमच्या आवडीचा उल्लेख केला, म्हणून केलेला आहे. देशमुखांना उत्तम कवितेचं अंग होतं; पण त्यांचा हा पाच ओळींचा इंग्रजी अनुवाद मात्र फारच भोळसट भाषेत, आणि मूळ काव्याच्या सामर्थ्याचा स्पर्शही न झालेला, असा मला वाटला. मात्र मला इंग्रजी काव्याचं मराठी काव्याइतपतदेखील, म्हणजे अगदीच जेमतेम, अंग सुद्‌धा नाही. तेव्हा त्यापलीकडे तो विषय सोडून दिलेला बरा. तरीही &#039;Some months were gone&#039; ही कवितेत शोभणारी भाषा नाही हे मात्र वाटत राहतं.

(दोन ओळी मुद्‌दाम चार भागात पसरवल्या आहेत. एरवी मूळ ओळींची संख्या दोनच.)

ईशावास्यं इदं सर्वं
    यत् किञ्च जगत्यां जगत &#124;
तेन त्यक्तेन भुञ्जिथाः
    मा गृधः कस्य स्विद् धनम्&#124;&#124;१&#124;&#124;

(पुढल्या दोन ओळींचाही थोडा प्रभाव विनोबांच्या भाषांतरावर असू शकेल.
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत समाः &#124;
एवं त्वयि नान्यथेतो स्ति न कर्म लिप्यते नरे&#124;&#124;२&#124;&#124;  )

विनोबांचे शब्द &#039;गणगोत&#039; मधल्या लेखांतून घेतलेले आहेत.

ईश का आवास है सारा जगत्‌
जो है यहाँ वह सब उसीसे व्याप्त है &#124;
अत एव कर के त्याग उस के नाम से
तू भोगता जा वह तुझे जो प्राप्त है &#124;&#124;
धन की किसी के भी न रख तू वासना ... 

काय सुंदर, कळायला सोपी आणि प्रवाही भाषा आहे पहा विनोबांची; साधी आणि परिणामकारक.


आता आपण देशमुखांचा अनुवाद बाजूला ठेऊ, आणि फक्त कुसुमाग्रजांच्याच ओळी बघू. तुमचं म्हणणं असं दिसतंय की कुसुमाग्रजांना त्या कथेचं महत्त्व वाटत नसल्यामुळे त्यांनी गोष्टींचा क्रम बदलू दिला असेल, किंवा कथेचं महत्त्व कमी दाखवण्यासाठी तो मुद्दाम बदलला असेल. हे शक्य आहे. पण माझ्यापुरती प्रतिक्रिया अशी की विरहव्यथित यक्षाचा उल्लेख पहिले आला असता, आणि सीतेचा वगैरे उल्लेख नंतर, तर ते जास्त योग्य ठरलं असतं. तो एक मुद्‌दा सोडला तर विरहावस्थेचं सर्वात परिणामकारक वर्णन या तीन श्लोकांपैकी कुसुमाग्रजांच्या शब्दांत मला जाणवलं. तसं पाहता &#039;अमुक कवीचा एक शब्दही बदलता येत नाही&#039; वगैरे गोष्टी वाचायला ठीक असतात, पण बरेचदा तशी काही गोष्ट नसते. मेघदूतातल्या पहिल्या श्लोकातल्या मुख्य बाबी म्हणजे कांतेपासून दूर लोटल्या गेलेला यक्ष, त्यामुळे त्याला छळणारा विरह, आणि ढगाच्या हालचालीचा प्रारंभ झालेलं ठिकाण म्हणून रामगिरी. त्यातला सीतेचा उल्लेख तसा अनावश्यक आहे. तिच्यामुळे जलाशय पावन झालं हा कालिदासाचा आणि शांताबाईंचा आग्रह आहे. पण ती तिथे नाहली इतकाच फक्त कुसुमाग्रज उल्लेख करतात, आणि त्याच्यासाठी एक पूर्ण ओळच नाही तर पहिली ओळ खर्च करतात. कथेत यक्षच हवा असा भाग नाही. तो महत्त्वाच्या कामासाठी आलेला दूतही असू शकतो, आणि त्याकाळी प्रवासाला लागणार्‍या वेळेमुळे प्रवास म्हटला म्हणजे विरह हा आलाच. पण दूत देशकार्याच्या भावनेनी वावरतो, आणि शिक्षा भोगणार्‍या मनाला अशाही दिलासा देणार्‍या भावनेचा आधार नसतो. तेव्हा तो शापित आहे हेच कथेला जास्त साजेसं आहे. शापित यक्ष पृथ्वीवर आला म्हणजे त्याचा महिमा अस्तंगत होणारच; त्याचा विशेष उल्लेख होणं, ही (अनावश्यक?) द्विरुक्ती आहे. कालिदास पहिल्या ओळीत कांताविरहाचा लगेच उल्लेख करतो आणि &#039;यक्ष&#039; शब्द तिसर्‍या ओळीत प्रवेशतो. शांताबाई मात्र पहिल्या ओळीत यक्षाच्या कर्तव्यच्युतीचा उल्लेख करतात आणि विरहाचा भाग दुसर्‍या ओळीवर ढकलतात. आणि &#039;कांता&#039; ऐवजी &#039;प्रिया&#039; हा मोघम शब्द वापरतात. कुसुमाग्रज कुठलाच तसा शब्द वापरत नाहीत, आणि तरीही जास्त परिणाम साधतात. म्हणून मी त्यांची कवित्वशक्ती सरस असल्याचा उल्लेख केला. कालिदास स्वतः &#039;विरहगुरुणा&#039; हा एकच शब्द वापरतो. कुसुमाग्रज विरहरसाला पोषक वातावरणाची समर्थ निर्मिती करतात. &#039;विव्हल&#039; शब्दानी मनात उमटणारी दुःख खोलवर गेल्याची भावना आणि चहु बाजूंनी घेरणारा, दशदिशा तमोमय करणारा, अनल; यक्ष नशिबाला दोष देत असणारच, तेव्हा &#039;ललाटी&#039; शब्दाचा वापर; आणि त्यायोगे ललाट-विव्हल-विरहानल अशी &#039;ल&#039; ची पुनरुक्ती; &#039; निर्वास&#039; शब्दाभोवतीचं दूर लोटल्या गेल्याचं वलय; यामुळे त्या विरहाची धग कालिदासापेक्षाही कुसुमाग्रजांच्या शापांकित-विव्हल वगैरे वर्णनात, विशेषतः &#039;वर्षाचा निर्वास ललाटी, विव्हल विरहानली&#039; या ओळीत, जास्त जाणवते. &#039;प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट&#039; चा हा एक प्रकार मला वाटला. शांताबाई या कवी म्हणून मोठ्या, आणि मला त्यांचं सगळंच लेखन आवडतं. पण निव्वळ &#039;शब्दांचा कस&#039; हा निकष लावला तर त्यांची कुसुमाग्रजांशी तुलना करणं कोणालाही कठीणच जाईल असा माझा समज आहे. यात शांताबाईंना कसलाही कमीपणा नाही. &#039;कुसुमाग्रजांची कविता छापून येते कधी आणि आपण ती वाचतो कधी यावर आम्ही अनेक काळ टपून बसलेलो होतो&#039;, अशी आठवण शांताबाईंनीच लिहून ठेवलेली आहे.

तुम्ही मूळ तीन कवितांची चिरफाड केली म्हणूनच मी तसलाच प्रकार करून पाहिला एवढेच, बरे का. एरवी तीनही श्लोक सुंदर आहेत हे बहुतेक सर्वांना मान्य होईल. तुम्ही तो सगळा शब्दच्छल मनापासून केलात, आणि कविता कशी वाचावी याबद्दल आम्हां वाचकांना मार्गदर्शन केलंत. मी आभारी आहे.</description>
		<content:encoded><![CDATA[<p>अर्चनाताई: तुम्ही त्या दोन भाषांतरांबाबत फारच कीस पाडला आहे, म्हणून मी पण थोडा तसा प्रकार केला; आणि क्वचित थट्टेचा सूर पण लावला असेल. पण तुम्ही केलेली चिरफाड योग्य आहे. मी नुसताच स्वतःला विरंगुळा म्हणून तो धागा पुढे चालवला. तुम्ही उद्धटपणा केला असा माझा अजिबात आरोप नाही, तेव्हा ते मनाला लावून घेऊ नका.</p>
<p>तुमचा एक मुद्‌दा असा की फक्त समोर असलेल्या लेखांवर तुमची टीका आधारलेली आहे. त्यावर मात्र माझा असा आक्षेप आहे की माझीही प्रतिक्रिया त्यावरच आधारित आहे. एकदा योगायोग म्हणून माझी एक मैत्रीण शांताबाईंशी बोलत असताना, आणि मी तिथे असताना, त्यांनी उल्लेख केला की कुसुमाग्रजांनी असा आग्रह धरला की शांताबाईंनी आधी ठरवल्याप्रमाणे मेधदूताचं भाषांतर करावंच. म्हणून मला ती माहिती मिळाली. आणि तिचा या चर्चेशी संबंध असल्याने मी तो उल्लेख केला. एरवी त्या माहितीमुळे माझ्या प्रतिक्रियेवर काहीही फरक पडलेला नाही, आणि मी तुमच्याप्रमाणेच समोर असलेल्या लेखांवरूनच माझी मते बनवलीत. त्यांतली काही मते इथे मांडायला तुमची हरकत नसावी.</p>
<p>तुमचं विवेचन अभ्यासपूर्ण आहे. पण विवेचनाचा समारोप करताना &#8216;दोघांमधला जास्त आवडता अनुवाद कोणता&#8217; असा प्रश्न उगीचच विचारून त्याचं &#8216;दोन्ही आवडते आहेत&#8217; असं गोडगोड उत्तर देऊन चटकदार शेवट करण्याचा प्रकार जरा वरवरचा वाटला. दोन वेगळ्या अंगांनी विचार करून सादर झालेले दोन सुंदर अनुवाद आणि त्यांच्यावर अनुवादकाच्या स्वतंत्र दृष्टीकोनाचा पडलेला प्रभाव एवढी ओळख पुरेशी होती.</p>
<p>तुमच्या लेखात &#8216;पहिल्या पावसाचा ढग&#8217; असा उल्लेख आहे. तो कालिदासाने किंवा शांताबाईंनी केला आहे का? आषाढाचा पहिला दिवस म्हणजे पावसाळ्याचा काळ हे तर आहेच. तसा ज्येष्ठ आणि आषाढ यांचा ग्रीष्माशी संबंध लावला असला तरी ७ जूनला मृग नक्षत्र येतं आणि बरोबर पाऊस आणतं असं मी ऐकून आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातला हा पाऊस पडतो तो बहुतेक ज्येष्ठांत, आणि कधी कधी तर वैशाखातच. कालिदासाच्या काळी रामगिरीला पावसाची सुरुवात कधी होत असे?  तो पाऊस किंवा तो ढग पहिलाच कशावरून होता? </p>
<p>दुसर्‍या श्लोकाविषयी मला ही माहिती निळाली:</p>
<p>तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी ।<br />
नीत्वा मासांकनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः॥<br />
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं ।<br />
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥२॥</p>
<p>    पूर्वमेघ &#8211; कालीदासाचे मूळ संस्कृत काव्य</p>
<p>सम मंथ्स वेअर गॉन, द लोनली लव्हर्स पेन ।<br />
हॅड लूज्ड हिज गोल्डन ब्रेसलेट डे बाय डे ॥<br />
अर ही बिहेल्ड द हरबिंजर ऑफ रेन ।<br />
अ क्लाऊड दॅट चार्ज्ड द पीक इन मिमिक फ्रे ॥<br />
ऍज ऍन एलिफंट ऍटॅक्स अ बँक ऑफ अर्थ इन प्ले ॥२॥<br />
Some months were gone, the lonely lover&#8217;s pain<br />
Had loos&#8217;d his golden bracelet day by day ||<br />
Ere he beheld the harbinger of rain<br />
A cloud that charged the peak in mimic fray ||<br />
As an elephant attacks a bank of earth in play ||<br />
    पूर्वमेघ &#8211; देखमुखांचा समकालीन इंग्रजी अनुवाद</p>
<p>प्रेमी कांता-विरही अचली घालवी मास काही ।<br />
गेले खाली सरूनी वलय स्वर्ण हस्ती न राही॥<br />
आषाढाच्या प्रथम दिनी तो मेघ शैलाग्री पाहे ।<br />
दंताघाते तटी गज कुणी भव्यसा खेळताहे ॥२॥</p>
<p>    &#8211; देशमुखांचा समवृत्ती संस्कृतप्रचुर मराठी अनुवाद</p>
<p>कृश हातांतून गळून पडले सोन्याचे कंकण ।<br />
कामातुर हो हृदय, कामिनी दूर राहिली पण! ॥<br />
आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतावरी ।<br />
नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण! ॥२॥</p>
<p>    &#8211; कुसुमाग्रजांचा भिन्नवृत्ती मराठी अनुवाद<br />
(चालः औदुंबर)</p>
<p>देशमुखांनी मंदाक्रांतेतच अनुवाद केला खरा, पण  &#8216;गेले खाली सरूनी वलय स्वर्ण हस्ती न राही&#8217;  ही फक्त शब्दांची वृत्तात बसते म्हणून केलेली मांडणी आहे. वाचताना तिचा अर्थ अजिबात लागत नाही. कुसुमाग्रजांनी यक्षाच्या विरहव्याकुळतेवर इथे भर दिलेला आहे.</p>
<p>आता मूळच्या चार ओळींसाठी अनुवादकाला पाच ओळी वापराव्या लागल्या, यावरून अजून एका अशाच, विनोबांच्या, भाषांतराची आठवण झाली. याचा उल्लेख मी फक्त तुम्ही अनुवादाविषयी असलेल्या तुमच्या आवडीचा उल्लेख केला, म्हणून केलेला आहे. देशमुखांना उत्तम कवितेचं अंग होतं; पण त्यांचा हा पाच ओळींचा इंग्रजी अनुवाद मात्र फारच भोळसट भाषेत, आणि मूळ काव्याच्या सामर्थ्याचा स्पर्शही न झालेला, असा मला वाटला. मात्र मला इंग्रजी काव्याचं मराठी काव्याइतपतदेखील, म्हणजे अगदीच जेमतेम, अंग सुद्‌धा नाही. तेव्हा त्यापलीकडे तो विषय सोडून दिलेला बरा. तरीही &#8216;Some months were gone&#8217; ही कवितेत शोभणारी भाषा नाही हे मात्र वाटत राहतं.</p>
<p>(दोन ओळी मुद्‌दाम चार भागात पसरवल्या आहेत. एरवी मूळ ओळींची संख्या दोनच.)</p>
<p>ईशावास्यं इदं सर्वं<br />
    यत् किञ्च जगत्यां जगत |<br />
तेन त्यक्तेन भुञ्जिथाः<br />
    मा गृधः कस्य स्विद् धनम्||१||</p>
<p>(पुढल्या दोन ओळींचाही थोडा प्रभाव विनोबांच्या भाषांतरावर असू शकेल.<br />
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत समाः |<br />
एवं त्वयि नान्यथेतो स्ति न कर्म लिप्यते नरे||२||  )</p>
<p>विनोबांचे शब्द &#8216;गणगोत&#8217; मधल्या लेखांतून घेतलेले आहेत.</p>
<p>ईश का आवास है सारा जगत्‌<br />
जो है यहाँ वह सब उसीसे व्याप्त है |<br />
अत एव कर के त्याग उस के नाम से<br />
तू भोगता जा वह तुझे जो प्राप्त है ||<br />
धन की किसी के भी न रख तू वासना &#8230; </p>
<p>काय सुंदर, कळायला सोपी आणि प्रवाही भाषा आहे पहा विनोबांची; साधी आणि परिणामकारक.</p>
<p>आता आपण देशमुखांचा अनुवाद बाजूला ठेऊ, आणि फक्त कुसुमाग्रजांच्याच ओळी बघू. तुमचं म्हणणं असं दिसतंय की कुसुमाग्रजांना त्या कथेचं महत्त्व वाटत नसल्यामुळे त्यांनी गोष्टींचा क्रम बदलू दिला असेल, किंवा कथेचं महत्त्व कमी दाखवण्यासाठी तो मुद्दाम बदलला असेल. हे शक्य आहे. पण माझ्यापुरती प्रतिक्रिया अशी की विरहव्यथित यक्षाचा उल्लेख पहिले आला असता, आणि सीतेचा वगैरे उल्लेख नंतर, तर ते जास्त योग्य ठरलं असतं. तो एक मुद्‌दा सोडला तर विरहावस्थेचं सर्वात परिणामकारक वर्णन या तीन श्लोकांपैकी कुसुमाग्रजांच्या शब्दांत मला जाणवलं. तसं पाहता &#8216;अमुक कवीचा एक शब्दही बदलता येत नाही&#8217; वगैरे गोष्टी वाचायला ठीक असतात, पण बरेचदा तशी काही गोष्ट नसते. मेघदूतातल्या पहिल्या श्लोकातल्या मुख्य बाबी म्हणजे कांतेपासून दूर लोटल्या गेलेला यक्ष, त्यामुळे त्याला छळणारा विरह, आणि ढगाच्या हालचालीचा प्रारंभ झालेलं ठिकाण म्हणून रामगिरी. त्यातला सीतेचा उल्लेख तसा अनावश्यक आहे. तिच्यामुळे जलाशय पावन झालं हा कालिदासाचा आणि शांताबाईंचा आग्रह आहे. पण ती तिथे नाहली इतकाच फक्त कुसुमाग्रज उल्लेख करतात, आणि त्याच्यासाठी एक पूर्ण ओळच नाही तर पहिली ओळ खर्च करतात. कथेत यक्षच हवा असा भाग नाही. तो महत्त्वाच्या कामासाठी आलेला दूतही असू शकतो, आणि त्याकाळी प्रवासाला लागणार्‍या वेळेमुळे प्रवास म्हटला म्हणजे विरह हा आलाच. पण दूत देशकार्याच्या भावनेनी वावरतो, आणि शिक्षा भोगणार्‍या मनाला अशाही दिलासा देणार्‍या भावनेचा आधार नसतो. तेव्हा तो शापित आहे हेच कथेला जास्त साजेसं आहे. शापित यक्ष पृथ्वीवर आला म्हणजे त्याचा महिमा अस्तंगत होणारच; त्याचा विशेष उल्लेख होणं, ही (अनावश्यक?) द्विरुक्ती आहे. कालिदास पहिल्या ओळीत कांताविरहाचा लगेच उल्लेख करतो आणि &#8216;यक्ष&#8217; शब्द तिसर्‍या ओळीत प्रवेशतो. शांताबाई मात्र पहिल्या ओळीत यक्षाच्या कर्तव्यच्युतीचा उल्लेख करतात आणि विरहाचा भाग दुसर्‍या ओळीवर ढकलतात. आणि &#8216;कांता&#8217; ऐवजी &#8216;प्रिया&#8217; हा मोघम शब्द वापरतात. कुसुमाग्रज कुठलाच तसा शब्द वापरत नाहीत, आणि तरीही जास्त परिणाम साधतात. म्हणून मी त्यांची कवित्वशक्ती सरस असल्याचा उल्लेख केला. कालिदास स्वतः &#8216;विरहगुरुणा&#8217; हा एकच शब्द वापरतो. कुसुमाग्रज विरहरसाला पोषक वातावरणाची समर्थ निर्मिती करतात. &#8216;विव्हल&#8217; शब्दानी मनात उमटणारी दुःख खोलवर गेल्याची भावना आणि चहु बाजूंनी घेरणारा, दशदिशा तमोमय करणारा, अनल; यक्ष नशिबाला दोष देत असणारच, तेव्हा &#8216;ललाटी&#8217; शब्दाचा वापर; आणि त्यायोगे ललाट-विव्हल-विरहानल अशी &#8216;ल&#8217; ची पुनरुक्ती; &#8216; निर्वास&#8217; शब्दाभोवतीचं दूर लोटल्या गेल्याचं वलय; यामुळे त्या विरहाची धग कालिदासापेक्षाही कुसुमाग्रजांच्या शापांकित-विव्हल वगैरे वर्णनात, विशेषतः &#8216;वर्षाचा निर्वास ललाटी, विव्हल विरहानली&#8217; या ओळीत, जास्त जाणवते. &#8216;प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट&#8217; चा हा एक प्रकार मला वाटला. शांताबाई या कवी म्हणून मोठ्या, आणि मला त्यांचं सगळंच लेखन आवडतं. पण निव्वळ &#8216;शब्दांचा कस&#8217; हा निकष लावला तर त्यांची कुसुमाग्रजांशी तुलना करणं कोणालाही कठीणच जाईल असा माझा समज आहे. यात शांताबाईंना कसलाही कमीपणा नाही. &#8216;कुसुमाग्रजांची कविता छापून येते कधी आणि आपण ती वाचतो कधी यावर आम्ही अनेक काळ टपून बसलेलो होतो&#8217;, अशी आठवण शांताबाईंनीच लिहून ठेवलेली आहे.</p>
<p>तुम्ही मूळ तीन कवितांची चिरफाड केली म्हणूनच मी तसलाच प्रकार करून पाहिला एवढेच, बरे का. एरवी तीनही श्लोक सुंदर आहेत हे बहुतेक सर्वांना मान्य होईल. तुम्ही तो सगळा शब्दच्छल मनापासून केलात, आणि कविता कशी वाचावी याबद्दल आम्हां वाचकांना मार्गदर्शन केलंत. मी आभारी आहे.</p>
]]></content:encoded>
	</item>
</channel>
</rss>
